काश्मीर प्रश्न सोडविण्याचे मार्ग
काश्मीर प्रश्न सोडवण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न वादाचा, टीकेचा विषय झाला आहे. कारण या प्रश्नाशी भारतीय नागरिकांचे जनमानस जोडले गेलेले आहे. गेली अनेक वर्षे हा प्रश्न अनुत्तरित राहत आलेला आहे. त्यामुळे अनेक समस्याही निर्माण झालेल्या आहेत. अनेक अभ्यासकांनी काश्मीर प्रश्नाविषयी स्वतंत्र पुस्तक लेखन करून हा प्रश्न सोडवण्याच्या दिशा सूचित केलेल्या आहेत. ना.य. डोळे यांच्या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश.......